बातम्या

शेतात पीक कापणी करुन ठेवतांना खबरदारी घ्या, शेतकर्‍याचे १० लाखांचे नुकसान

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील शेतकर्‍याबाबत धक्कादायक घटना घडली आहे. शेतकर्‍याचं १० लाखांचं सोयाबीन रात्रीत मळणी करुन गायब करण्यात आलं आहे....

Read more

या दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना ड्रॅगन फ्रूटचा आधार

सांगली : परदेशी फळ म्हणून ओळखले जाणार्‍या ड्रॅगन फ्रूटची आता महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लागवड होवू लागली आहे. ड्रॅगन फ्रूटची देशासह...

Read more

रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव : कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांचे अधिपत्याखालील जळगाव जिल्हा लाभक्षेत्रातील बोरी मध्यम प्रकल्प, भोकरबारी मध्यम प्रकल्प तालुका...

Read more

गहू, हरभऱ्याचे बियाणे अनुदानावर हवेय, मग हे वाचाच

जळगाव : रब्बी हंगामात महाबीज कडून शेतकऱ्यांना गहू, हरभऱ्याचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी अनुदानित बियाण्याचा लाभ...

Read more

सत्ताधारी आणि विरोधक दोघांचंही शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लक्ष नाही; या नेत्याने डागली तोफ

अहमदनगर : राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक दोघांचंही शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लक्ष नाही. सत्ताधारी भांडणातच मशगुल आहेत. त्यामुळं आता शेतकर्‍यांनीचं ठरवाव, चोरांच्या...

Read more

शेतकर्‍यांना घरबसल्या ७५ हजार रुपये कमविण्याची संधी; वाचा सविस्तर

मुंबई : सौरउर्जा निर्मिती करतांना शेतकर्‍यांना अतिरिक्त कमाईचे साधन उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत शेतकर्‍यांकडून ७५,०००...

Read more

हरित इंधनाच्या बाबतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुन्हा मोठे भाष्य

मुंबई : बायो-सीएनजी, बायो-एलएनजी आणि बायो -मासपासून ग्रीन हायड्रोजनच्या (हरित इंधनाच्या) निर्मितीसाठी जैव-तंत्रज्ञानाच्या वापरावर संशोधन आवश्यक आहे. कारण भविष्यात ग्रीन...

Read more

सोयाबीन व हरभर्‍याकडून शेतकरी पुन्हा एकदा ऊसाकडे

औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी सोयाबीनचा भाव अकरा हजार रुपयापर्यंत वाढला होता तो गतवर्षी घसरत साडेसात हजार व आता पाच हजारांच्या...

Read more

फोटोसेशन नव्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस केले शेतात काम

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतात काम करतांना अनेकवेळा पाहण्यात आले आहे. एकनाथ शिंदे केवळ फोटो काढण्यासाठी शेतात जात...

Read more

परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा; ‘हा’ घेतला निर्णय

मुंबई : ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २५ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले...

Read more
Page 3 of 87 1 2 3 4 87

ताज्या बातम्या