Tag: Organic Farming

nano-fertilizer

रासायनिक कंपन्याच करणार सेंद्रिय खताचा पुरवठा; वाचा काय आहे केंद्र सरकारचा नवा नियम

पुणे : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होवून सेंद्रिय खतांचा वापर ...

organic-farming-narendra-modi

नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीसाठी केंद्र सरकारचा मोठा प्लान; वाचा काय म्हणाले केंद्रीय कृषीमंत्री

नवी दिल्ली : केंद्र सरकार नैसर्गिक शेतीला (Organic Farming) प्रोत्साहन देण्यासाठी एका योजनेवर काम करत आहे आणि कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ...

dharati-mitra-award

सेंद्रिय शेती करणाऱ्यांना धरती मित्र पुरस्कार

पुणे : ऑरगॅनिक इंडिया या कंपनीतर्फे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (DFIFF)देशातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना 'धरती मित्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.   ...

Encourage farmers to practice chemical free farming

रसायनमुक्त शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन; या आहेत तरतुदी

नवी दिल्ली : पाच राज्यांतील निवडणुका तसेच शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी भरघोस अशा योजना आणि आर्थिक तरतूद केली ...

organic-farming-tips

नैसर्गिक शेती करण्याचा विचार करताय; मग हे वाचाच…

पुणे : उत्पादन वाढीच्या प्रयत्नांमध्ये ना शेत जमिनीचे आरोग्य जोपासले गेले आहे ना देशातील नागरिकांचे. त्यामुळे आता हीच योग्य वेळ ...

organic-farming-Bhagat-Singh-Koshyari

सेंद्रीय शेती बद्दल काय म्हणाले राज्यपाल; वाचा सविस्तर…

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सेंद्रीय शेती बद्दल बोलतांना दिसत आहेत. सेंद्रीय शेती काळाची गरज असून जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी ...

organic-farming-state-government

सेंद्रिय शेतीला गती देण्यासाठी राज्य सरकारने घेतला हा निर्णय

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच सेंद्रिय शेतीचे (Organic Farming) महत्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी विशेष कार्यक्रम घेतला होता. ...

organic-farming-india

आर्थिक फायदा व आरोग्य देणाऱ्या सेंद्रिय शेतीत भारताची स्थिती काय आहे? सविस्तर वाचा

मुंबई : कमी कालावधीत जास्त उत्पादन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करणार्‍या शेतकऱ्यांना आता पुन्हा सेंद्रिय शेतीचे (Organic Farming) ...

organic-farming

सेंद्रिय शेती करायचीय? असे करा अन्नद्रव्य व्यवस्थापन

भारतामध्ये सेंद्रिय शेतीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. १९६० पर्यंत भारतीय शेतकरी या शेतीवर अवलंबून होता ती सेंद्रिय शेतीच होती. हरित ...

ताज्या बातम्या