हवामान

शेतकर्‍यांपुढे नवे संकट; ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत या भागांमध्ये पावसाची शक्यता

नवी दिल्ली : चीन समुद्रातील नोरू चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्री वारे वाहत आहेत, त्यामुळे आर्द्रता...

Read more

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! राज्यातील ‘या’ भागासाठी IMD कडून अलर्ट जारी

मुंबई : राज्यात पावसाने धुमाकूळ घातलेलं पाहायला मिळालं आहे. अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले होते....

Read more

असा आहे पावसाच्या परतीचा प्रवास

पुणे : यंदा पावसाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. हंगामाच्या सुरवातीपासून मान्सून अनियमित असाच राहिलेला आहे. सुरुवातीला मुसळधार पाऊस...

Read more

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या ; राज्यातील पावसाबाबत हवामान खात्याने वर्तविला ‘हा’ अंदाज?

मुंबई : राज्यातील अनेक ठिकाणी धो-धो पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच हवामान खात्याकडून राज्यातील...

Read more

९ ते ११ सप्टेंबर दरम्यान या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार ९ ते ११...

Read more

अतिवृष्टीनंतर पावसाने दडी मारल्याने पिकांची अशी झालीय स्थिती; सर्वाधिक नुकसान या पिकाचे होणार

जळगाव : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला सतत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठं नुकसान झाले. त्यातून कसेबसे सावरत शेतकर्‍यांनी...

Read more

राज्यात पुढचे ४८ तास महत्वाचे या ९ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

मुंबई : राज्यात पावसाने कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात थैमान घातले आहे आहे. मागच्या २४ तासांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने नद्यांना...

Read more

राज्यात पुन्हा अतिवृष्टीची इशारा; येत्या पाच दिवसांत या जिल्ह्यांत मुसळधार पाऊसाचा अंदाज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहिशी विश्रांती घेतली असली तरी पुढचे ५ दिवस पुन्हा पाऊस सक्रीय होणार आहे. गेल्या...

Read more

हवामान खात्याचा अंदाज : पुढील ३ ते ४ दिवस काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; शेतकरी पुन्हा धास्तावला

मुंबई : ऑगस्ट महिन्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढचे ३ ते ४ दिवस राज्यातील काही...

Read more

शेतकर्‍यांनो इकडे लक्ष द्या; येत्या चार दिवसात पुन्हा मुसळधार!

मुंबई : संपूर्ण राज्याला अक्षरश: झोडपून काढल्यानंतर काहशी विश्रांती घेतलेल्या पावासाचे पुन्हा दमदार पुनरार्गमन होणार आहे. येत्या तीन ते चार...

Read more
Page 1 of 7 1 2 7

ताज्या बातम्या