आंतरराज्य शेतमाल वाहतूकीसाठी शेतकर्यांना मिळू शकते ३ लाखांपर्यंतचे अनुदान; असा मिळवा लाभ
नागपूर : महाराष्ट्रात कांदा, टोमॅटो, डाळींब, द्राक्षे, केळी, आंबा तसेच भाजीपाल्याचे राज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येते. फळे-भाजीपाला नाशवंत असल्याने ...