सेंद्रिय शेती

युरियाची गरज संपणार? इंदोरच्या शेतकर्‍याने शेतात घेतले नायट्रोजनचे उत्पादन

मुंबई : प्रत्येक हंगामात शेतकर्‍यांना सर्वात जास्त चिंता सतावते ती युरियाची! कारण ऐन हंगामावेळी युरियाची टंचाई निर्माण होते. यामुळे त्याचा...

Read more

सेंद्रीय शेती : भारतातून कुवेतमध्ये जाणार १९२ मेट्रिक टन शेण

पुणे : भारतात अलीकडच्या काही महिन्यांमध्ये सेंद्रिय शेतीवर सातत्याने चर्चा होवू लागली आहे. सेंद्रीय शेतीचे महत्व अनेक शेतकर्‍यांना पटू देखील...

Read more

काय सांगता, भारतातून अनेक देशांमध्ये होते शेणखताची निर्यात; वाचा सविस्तर

पुणे : शेण हा शेतीसाठी महत्त्वाचा घटक आहे. शेणाच्या माध्यमातून जमिनीची सुपीकता वाढते. त्यामुळे जमिनीचे उत्पादन वाढते. यासोबतच जमिनीचा दर्जाही...

Read more

खतांच्या अनुदानात वाढ केल्याने, आता डीएपीची बॅग मिळणार १३५० रुपयांना

पुणे : केंद्र सरकारने पोषणमूल्य आधारित खत अनुदानात वाढ केल्याने, डीएपीसह पोटॅश आणि फॉस्फेटयुक्त खतांचे दर गेल्या वर्षीइतकेच राहणार असून,...

Read more

नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीसाठी केंद्र सरकारचा मोठा प्लान; वाचा काय म्हणाले केंद्रीय कृषीमंत्री

नवी दिल्ली : केंद्र सरकार नैसर्गिक शेतीला (Organic Farming) प्रोत्साहन देण्यासाठी एका योजनेवर काम करत आहे आणि कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात...

Read more

काय सांगता? रासायनिक खतांसाठी 100% अनुदान! महागाईमध्ये शेतकऱ्यांना दिलासा

पुणे : पेट्रोल-डिझेल आणि इतर खाद्यपदार्थांच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी घेऊन आलो आहोत. वास्तविक, शेतकऱ्यांना...

Read more

रासायनिक खताच्या किंमतीमध्ये वाढ; डीएपी खत दीडशे रुपयांनी महागलं

नांदेड : वाढत्या महागाईचे झळ सर्वच क्षेत्रांना बसत आहे, यास कृषी क्षेत्रही अपवाद नाही. ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या...

Read more

खरिपाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ, असे आहे सरकारचे नियोजन

मुंबई : रशिया-युक्रेन युध्दामुळे देखील रासायनिक खताचे (chemical fertilizers) दर हे वाढलेले आहेत. त्यामुळे केंद्राच्या खत सबसिडीवरही (Subsidy) बोजा वाढणार...

Read more

जनजागृती सेंद्रिय खतांची मात्र रासायनिक खते घेण्याचे आवाहन; सरकारच्या फतव्याने शेतकरी गोंधळात

वरोरा (चंद्रपूर) : पिकांकरिता जैविक खताचा वापर करावा, याकरिता कृषी विभागाने मागील काही वर्षांपासून प्रबोधन सुरू केले आहे. याबाबत जनजागृती...

Read more

भारतीय शेतीवर संकटाचे ढग, मातीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण 1% वरून 0.3% पर्यंत कमी, जाणून घ्या त्याचे तोटे

नागपूर: गेल्या ७० वर्षांत भारतातील मातीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण १ टक्क्यांवरून ०.३ टक्क्यांवर आले आहे, जी कृषी क्षेत्रासाठी सर्वाधिक आहे....

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या