जळगाव : केळीचा हंगाम सुरु होताच दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. असे असले तरी आता निर्यातीमध्ये अडचण निर्माण झाल्याने...
Read moreहिंगोली : सोयाबीनच्या बाजार भावात वाढ झाल्याने शेतकरी समाधानी आहे. सोयाबीनला खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक मानले जाते. यंदा अवेळी झालेल्या...
Read moreपुणे : जळगावनंतर सोलापूर जिल्ह्यातील केळीचे उत्पादन पाहून केंद्र शासनाने करमाळा परिसरात केळीचा क्लस्टर स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. केळी...
Read moreनागपूर : ज्वारी पिकासाठी महाराष्ट्रातील हवामान पोषक असल्यामुळे खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात ज्वारीचे पीक घेतले जाते. जनावरांना उत्तम...
Read moreनैसर्गिक बदलामुळे शेतीचे स्वरूप बदलत आहे. अश्या परिस्थितीत शेतीमध्ये नाविन्यता आणणे ही काळाची गरज आहे. आज आपण अशाच एका नावीन्यपूर्ण...
Read moreसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सांगोला आणि मंगळवेढा या दोन तालुक्यांमध्ये डाळिंबाचे अधिकचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठे...
Read moreनांदेड : पारंपारिक पीकं पध्दतीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अनेक प्रगतिशिल शेतकरी मिश्र शेतीचा प्रयोग करु लागले आहेत. त्यातही काही तरुण...
Read moreयवतमाळ : शेतातील कामे करताना नीलगाय, रोही, अस्वल, रानडुक्कर, हरणांकडून हल्ले होत असतात. या वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर शेतातील पिकांची...
Read moreसातारा : महाबळेश्वर, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ, नाशिकसारख्या थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. कारण स्ट्रॉबेरी हे फळ केवळ थंड...
Read moreनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचं दिसत असताना द्राक्षांच्या घडांवर आलेल्या बुरशीमुळं शेतकरी चिंतेत आहेत. तसेच सद्या पडणारं धुकं,...
Read more© 2022. Website Design Tech Drift Solutions.
© 2022. Website Design Tech Drift Solutions.