• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

शेतीचे उत्पन्नही वाढणार आणि पिकांवर रोगराईचा प्रादुर्भावही होणार नाही; वाचा कसे?

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
July 7, 2022 | 5:23 pm
indian currency

पुणे : माती परीक्षण ही शेतीतील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. माती परिक्षणामुळे जमिनीचा दर्जा तर लक्षात येतोच पण कोणते पीक घेऊन उत्पादकता वाढवता येते याचा अचूक अंदाजही बांधता येतो. मात्र याचे महत्त्व अजून अनेक शेतकर्‍यांच्या लक्षात आलेले दिसत नाही. यासाठी सरकारी आणि खासगी पातळीवर वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती होत असली तरी शेतकरी माती परिक्षणाकडे दुर्लक्ष करतात. यामुळे उत्पादनात घट होणे, पिकांवर विविध आजारांचा प्रादुर्भाव होणे अशा प्रकारची संकटे निर्माण होतात. यावर तोडगा काढण्यासाठी आता केंद्रिय पातळीवर ठोस योजना आखण्यात आली आहे.

राष्ट्रीय मृदा सर्वेक्षणच्या माध्यमातून देशभरात एक प्रकल्प राबवला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत देशातील ११५ जिल्ह्यामध्ये उपक्रम राबवला जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर २७ जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मातीचे गुणधर्मांचा अभ्यास करुन जमिनीचा दर्जा काय आहे. त्यामध्ये कोणती पिके घेतली जाऊ शकते तर उत्पादनात वाढ कशी करायची याबाबतही शेतकर्‍यांना मार्गदर्शन होणार आहे.

पीक पध्दतीमध्ये मातीची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. जमिनीच्या प्रतिनुसार पिकाची निवड व नियोजन करता येते. जमिन सुधारण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करता येते. मात्र याकडे दुर्लक्ष होते. कोणत्याही मातीमध्ये कोणतेही पीक घेता येते हा शेतकर्‍यांचा मोठा समज आहे. मात्र, यामुळे दुहेरी नुकसान होते. एकतर जमिनीचा पोत टिकून राहत नाही आणि शेतकर्‍यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. यामुळे आता राष्ट्रीय मृदा सर्वेक्षणच्या माध्यमातून राबविल्या जाणार्‍या या प्रकल्पामुळे शेतकर्‍यांना योग्य दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
Mukhyamantri Solar Krishi Pump Yojana 1

बी.टेक आणि एम.बी.ए केल्यावर तरुण करतोय शेती; लाखोंचे उत्पादन

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट