कापूस उत्पादक शेतकऱ्यांनो हे वाचाच…
अकोला : कापसाला या वर्षी विक्रमी दर मिळेल अशी अशा आहे. बऱ्याच वर्षापासून कापसाला योग्य भाव मिळत नव्हता परंतु आता...
अकोला : कापसाला या वर्षी विक्रमी दर मिळेल अशी अशा आहे. बऱ्याच वर्षापासून कापसाला योग्य भाव मिळत नव्हता परंतु आता...
मुंबई : राज्य सरकारने सुपरमार्केट तसेच वॉक इन स्टोअरमध्ये वाईनविक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर...
यवतमाळ : खासगी तूर खरेदी केंद्र आणि शासकीय तूर खरेदी केंद्राचे दर सारखेच असल्याने, शेतकऱ्यांनी नाफेडच्या तूर खरेदी केंद्राकडे पाठ...
नागपूर : 'पोकरा' योजनेमध्ये ज्या गावांचा सहभाग झाला आहे त्यांची कामे पूर्ण होऊन देखील अनुदान रखडले होते. सहा महिन्याचा कालावधी...
स्वादिष्ट व्यंजनासाठी लाखोळीच्या दाण्यांनाही भाव आला आहे. सुगिच्या दिवसात वाटाणा, तुरीच्या शेंगा मोठ्या प्रमाणात विक्रीस येतात. यात लाखोळीच्या शेंगा महाग...
औरंगाबाद : खरिप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा सर्वाधिक फटका सोयाबीन पीकाला बसला. आता शेतकर्यांनी उन्हाळी...
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सेंद्रीय शेती बद्दल बोलतांना दिसत आहेत. सेंद्रीय शेती काळाची गरज असून जास्तीत जास्त शेतकर्यांनी...
नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रात रब्बी हंगामातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नाशिक विभागात सर्वाधिक कांद्याची लागवड केली जाते. गेल्या...
जळगाव : राज्यात सर्वाधिक केळीचे उत्पादन जळगाव जिल्ह्यात घेतले जाते. येथील केळीला केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर परदेशातही मोठी मागणी...
मुंबई : शेतकर्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकर्यांना डिजीटल सेवा पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या सुविधा पुरवण्यासाठी सरकार पब्लिक...
© 2022. Website Design Tech Drift Solutions.
© 2022. Website Design Tech Drift Solutions.