• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाने मारले, बाजाराने तारले; जाणून घ्या कसे?

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
January 23, 2022 | 9:37 am
cotton-farmer

मुंबई : गत तीन ते चार वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकरी या-ना त्या कारणाने भरडला जात आहे. अतीवृष्टी, पूर, गारपीट, मजूर टंचाई, महागाई, व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, अत्यल्प बाजारभाव यासारख्या कारणांच्या दृष्टचक्रात अडकून अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. तर काहींनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचललेले आहे. यंदा कापसाचे झालेले उत्पादन व मिळालेल्या उत्पन्नाचे गणित पूर्णपणे वेगळेच आहे.

यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवातीच्या टप्प्यात अतिवृष्टी तर शेवटच्या टप्प्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यामुळे जवळपास सर्वच पीकांचे नुकसान झाले. सर्वाधिक फटका कापसाला बसला. ऐन फुलोर्‍यात असतांना झालेल्या अतीपावसामुळे आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले होते. हे काय की होते तर कापूस वेचणीच्यावेळी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट व ढगाळ वातावरणामुळे कापसाचा दर्जाही घसरला. आधीच उत्पादनात निम्म्याने झालेली घट व हाती आलेला निकृष्ट कापूस यामुळे यंदाही हाती काहीच लागणार नाही, असे काहीसे चित्र होते.

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

या संकटकाळी मोदी सरकारचे एक धोरण शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर पडले. मोदी सरकारने निर्यातबंदी जाहीर केली व कापसाला ५ हजार ९२५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला. घटत्या उत्पादनामुळेच बाजारपेठेतली मागणी ही वाढत गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेतही हीच अवस्था होती. त्यामुळे पुरवठा कमी आणि मागणी अधिक असल्यामुळे दिवसेंदिवस दर वाढतच गेले. आता शेतकर्‍यांना १० हजार रुपयांच्या वर प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. यामुळे उत्पादन कमी झाले असले तरी वाढलेले दर शेतकर्‍यांसाठी फायद्याचे राहिलेले आहेत.

गेल्या ५० वर्षात जे दर कापसाला मिळाले नाहीत ते दर यंदा मिळालेले आहेत. अजूनही कापसाच्या मागणीत वाढ ही कायम आहे. त्यामुळे भविष्यात दर वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या कापासाचे दर हे आधारभूत किंमतीपेक्षा जवळपास दुपटीनेच आहेत. यामुळे शेतकर्‍यांने निसर्गाने केलेले नुकसान बाजारपेठेतील दराने भरुन निघाले आहे.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
15-lakh-loss-to-grape-growers-due-to-nagar-panchayat-elections

नगरपंचायत निवडणुकीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचे १५ लाखांचे नुकसान, वाचा सविस्तर

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट