• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी; पीकविम्याचे धोरण बदलले

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
August 1, 2022 | 2:49 pm
pik vima

पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेचे नियमित हप्त भरुनही संकटकाळी शेतकर्‍यांना त्याचा लाभ होण्याऐवजी मनस्ताप सहन करावा लागत होता. यामुळे शेतकर्‍यांमध्ये मोठा रोष व्यक्त करण्यात येत होता. याची दखल घेत केंद्र सरकारने खासगी कंपन्यांऐवजी सरकारी विमा कंपन्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांचा मनमानी कारभार तर बंद होणारच आहे पण शेतकर्‍यांना आता अपेक्षित विमा रक्कम मिळेल अशी अपेक्षा आहे.

यावर्षीपासूनच नवीन पॅटर्नप्रमाणे विमा वितरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. असे असले तरी बहुतांश अटी-नियम या पूर्वीच्याच राहणार आहेत. गतवर्षी नुकसानीच्या पूर्वसूचना हाच मुद्दा कळीचा बनला होता. या अटीमुळे अनेक शेतकरी हे मदतीपासून वंचित राहिले होते. नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आतमध्ये शेतकर्‍यांना संबंधित विमा कंपनीला नुकसान झाल्याची कल्पाना देणे बंधनकारक होते. हीच अट आताही कायम ठेवण्यात आली आहे. ही अट रद्द केली तरच शेतकर्‍यांना त्याचा फायदा होणार आहे. यामुळे नवीन पॅटर्नमधील काही जाचक अटींमध्ये बदल करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

प्रत्येक हंगामात या-ना त्याकारणांनी शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत असते. अशावेळी पीकविमा योजनांचा आधार असला तरी या योजनांमधील काही जाचक अटी शेतकर्‍यांसाठी त्रासदायक ठरतात. त्यातच खासगी विमा कंपन्यांची मनमानी ही शेतकर्‍यांसाठी मोठी डोकंदूखी ठरत होती. यामुळे केंद्राच्या या योजनेतून बाहेर पडण्याची भुमिका काही राज्यांकडून घेण्यात आली. दुसरीकडे शेतकर्‍यांमधील असंतोष देखील वाढत होता, यामुळे सरकारने खासगी कंपन्यांऐवजी सरकारी कंपन्यांची नियुक्ती केली आहे.

Tags: Farm Insurance
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

ratal

या पिकातून केवळ १३० दिवसात कमवा लाखों रुपयांचा नफा

August 13, 2022 | 3:58 pm
plan tree

सप्टेंबरमध्ये या पिकांची लागवड करा आणि भरघोस नफा मिळवा

August 13, 2022 | 3:12 pm
kanda-bajarbhav

तीन महिन्यांपासून कांद्याने शेतकर्‍यांना रडवले, नाफेडमुळे कांदा उत्पादक अडचणीत

August 13, 2022 | 2:22 pm
wheat

या एका निर्णयामुळे गव्हाच्या किंमती स्थिर झाल्या; वाचा सविस्तर

August 13, 2022 | 1:55 pm
udit dal tur dal

अति पावसामुळे तूर डाळ आणि उडीद डाळींच्या किंमतीवर होतोय असा परिणाम

August 11, 2022 | 4:07 pm
top 10 tractor

क्या बात है…जुलै महिन्यात ५९ हजार ५८६ ट्रॅक्टर विक्री

August 11, 2022 | 3:31 pm
Next Post
crop diversification

पीक विविधीकरण शेती म्हणजे काय जाणून घ्या आणि मिळवा भरघोस उत्पादन

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट