• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

शेतकर्‍यांनो सेंद्रिय शेतीचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
June 15, 2022 | 6:06 pm
nano-fertilizer

हरितक्रांतीच्या सुरुवातीच्या काळात भारतात केवळ पारंपारिक आणि सेंद्रिय शेती केली जात होती, परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेला अन्न तुटवडा भरून काढण्यासाठी कमी क्षेत्रात व कमी कालावधीत जास्त उत्पादन घेण्याची आवश्यकता होती. यामुळे देशात रासायनिक खते आणि बियाणांच्या सुधारित जातींचा ट्रेंड सुरू झाला. यामुळे अन्नधान्याचे उत्पादन निश्‍चितपणे वाढले मात्र आता त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत.

जमीनीची गुणवत्ता खराब होणे, अन्नधान्याची गुणवत्ता कमी होणे, रसायने पोटात जावून विविध आजारांचे प्रमाण वाढणे, पर्यावरणाचे संकट उभे राहणे अशा संकटांची मालिकाच मानवजातीपुढे उभी राहीली आहे. यामुळे यामुळे पुन्हा सेंद्रिय शेतीचे महत्व जाणवू लागले आहे.

रसायनमुक्त शेतीला अनेक नावांनी ओळखले जाते यामध्ये सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेती, शास्वत शेती, रोटेशन सील फार्मिंग, वैदिक शेती आदींचा उल्लेख होतो. रासायनिक शेती व सेंद्रिय शेतीमधील मुळ फरक म्हणजे, सेंद्रिय शेतीमध्ये अशी खते वापरली जातात ज्यात जीवन असते. सेंद्रिय शेतीमध्ये जीवाणू इत्यादी असतात, जे माती आणि वनस्पती या दोघांनाही कायमस्वरूपी शक्ती प्रदान करतात. शेण, कचरा, झाडाची पाने इत्यादींच्या दीर्घ प्रक्रियेनंतर सेंद्रिय खत तयार केले जाते. त्यात पिकांचे पोषण करणारे जीवाणू असतात. त्या उलट रसायनांमध्ये जीवन नसते, तर ज्यामध्ये जीवन असते ते देखील मरतात.

सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली जात नाहीत. सेंद्रिय शेतीमध्ये बाह्य वस्तूंचा वापर खूपच कमी असतो. जिथे रासायनिक खतांमुळे माती, चारा आणि अन्नधान्य यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, तिथे सेंद्रिय खतांमुळे त्याचे प्रमाण वाढते. ज्या शेतात सेंद्रिय खतांचा वापर केला जातो त्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढते आणि पिकांना पाणी कमी द्यावे लागते. सेंद्रिय शेती केल्यास शेतकर्‍यांचा खर्च ८० टक्क्यांहून अधिक कमी करता येतो. हळूहळू सेंद्रिय शेतीकडे आल्याने पिकांची उत्पादकता आणि गुणवत्ता दोन्ही वाढते.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
aloe vera

कोरफडच्या शेतीतून कमवा लाखों रुपये; जाणून घ्या सविस्तर

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट