• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

आठवडाभरानंतच येणार मुबलक प्रमाणात हापुस 

मनीषा येरखेडेbyमनीषा येरखेडे
in बातम्या
April 17, 2022 | 3:28 pm
hapus mango

रत्नागिरी : दिवसेंदिवस तापमान वाढत असून, उष्णतेचा प्रभाव कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणवत असून, त्याचा काही प्रमाणात हापूस आंब्यालाही फटका बसत आहे. आंबा बाहेरून तापत असून तो आतून पांढरा होण्याची भीती आहे. यंदा उत्पादन कमी आहे. मुंबईतील वाशीसारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये वीस हजार पेटी आंबा ची आवक होत आहे. त्यामुळे दर चढेच आहेत. २५ एप्रिलनंतरच मुबलक हापूस बाजारात दाखल होणार असल्याने सर्वसामान्यांना अजूनही चवीला गोडवा येत नाही.

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आलेल्या मोहोराला काही प्रमाणात फळं लागली; परंतु अवकाळी पावसामुळे ती रोगराईत सापडून गळून गेली आहे. यामध्ये मोठा फटका आंबा बागायतदारांना बसलेला आहे. यंदा उत्पादनातही मोठी घट दिसू आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार प्रत्येक महिन्यात बेमोसमी पाऊस येत आहे. काही ठिकाणी हलका पाऊस, ढगाळ वातावरण अशी स्थिती गेल्या आठ दिवसांपासून सुरू होती. याबरोबरच उष्णतेची लाटही कायम आहे. कडकडीत उन्हाचा परिणाम हापूसवर दिसून येतो.

आंबा आतून पांढरा होऊ शकतो. तसेच फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. दर्जेदार फळ शोधून ते बाजारात नेण्याचे आव्हान यंदा आंबा बागायतदारांपुढे येऊन ठेपले आहे. पहिल्या टप्प्यात बाजारपेठेतील आवक कमी असल्याने दर मात्र स्थिरावलेले आहेत. गुढीपाडव्यानंतर वाशीतील पेटींची संख्या लाखाच्या दरम्यान पोहोचते. या वर्षी वाशीमध्ये सध्या २० हजार पेटीच कोकणातून जात आहे. त्यामुळे पाच डझनच्या पेटीचा दर ५ हजार रुपयांपर्यंत आहे. बदलत्या वातावरणामुळे या वर्षी आंबा उत्पादनात मोठी घट झालेली आहे. परिणामी, वाशी बाजारातील आवक अत्यंत कमी आहे. दरही चांगला असून, तो अजून काही दिवस स्थिर राहील. आवक वाढण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. पुढील पंधरवांड्यात हापूस आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होऊ शकतो.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
Sugarcane-harvesters

महाराष्ट्रात उस तोडणीची स्थिती अद्यापही गंभीर 

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट