• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

चार हंगामात शेती करणे फायदेशिर असते? वाचा काय आहे तज्ञांचा सल्ला

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
September 2, 2022 | 11:05 pm
प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

औरंगाबाद : केंद्र सरकार सेंद्रिय शेतीवर भर देतांना दिसत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन केले आहे. कारण रासायनिक खतांच्या अतिवापराने शेतीतील उत्पादन क्षमता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे. हे करत असतांना पीक पद्धतीमध्ये बदल करून खरीप, रब्बी, उन्हाळी आणि बारमाही अशा चार प्रकारात शेती केल्यास त्याचे फायदे मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

रासायनिक खतांच्या अति वापराने जमिनीतील पीएच वाढत चालला आहे. परिणामी पिकांची उत्पादन क्षमता कमी होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत चालली आहे. यासाठी रासायनिक खतांचा कमी वापर करणे आवश्यक आहे. सोबतच पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. जमिनीत जादा पाण्याच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात क्षार वाढतात. यासाठी वर्षभरात जे पीक घेतो त्या हंगामाचे चार भाग करावेत. या चार हंगामांमध्ये म्हणजेच खरीप, रब्बी, उन्हाळी आणि बारमाही अशा पद्धतीने शेती करावी.

चार हंगामामध्ये दरवर्षी पीक बदल करणे आवश्यक आहे. शेतामध्ये एकदल व द्विदल पिके घ्यावी. एकदल वर एकदल पीक चालत नाही, जे द्विदल वर्गीय पिकात चालते. पीक बदल केल्याने उत्पादन क्षमता वाढण्यास मदतच होते. मक्याचे पीक दरवर्षी घेऊ नये तर ते चार वर्षांनी एकदा घेतले तरी चालते. सूर्यफुलाचे पीक घेतले तर जमिनीमधील चिकटपणा कमी होण्यास निश्चितच मदत होते. म्हणून ही पिके अधून-मधून घेणे गरजेचे आहे.

Tags: Modern Farming
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
smartphone

स्मार्टफोनवरच शिकायची आहे स्मार्ट शेती, मग हे वाचाच…

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट