• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

शेतकर्‍यांनो व्यापारी झाल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीच; मनमाडच्या शेतकर्‍यांचा प्रयोग राज्यभरात चर्चेत

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
May 28, 2022 | 12:46 pm
onion 1

मनमाड : कांद्याच्या दराची घसरगुंडी अद्यापही सुरुच आहे. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात शेतकर्‍यांनी बाजारपेठेत विक्रीसाठी कांदा आणला असतांना त्याला भावच मिळत नाहीए. गेल्या काही दिवसांपूर्वीत ४० क्विंटल कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतकर्‍यालाच खिशातून पैसे द्यावे लागल्याचे समोर आले होते. कमीअधिक प्रमाणात राज्यभर सारखीच परिस्थिती आहे.

अनेक बाजार समित्यांमध्ये मागणी नसल्याने लिलाव देखील झालेले नाही. शेतकरी कांदा घेऊन बाजारपेठेमध्ये दाखल झाले तरी व्यापारी त्याकडे पाठ फिरवून बसत असत आहेत. असाच प्रकार मनमाड येथे घडला. गोल्टी कांद्याकडे नाक मुरडत व्यापार्‍यांनी या कांद्याला कवडी मोल भाव दिला होता. शिवाय उपकार केल्यासारखे खरेदी केली होती. मात्र, व्यापार्‍यांची ही मक्तेदारी तोडण्यासाठी शेतकर्‍यांनी एकत्र येत चांगल्या प्रतीचा पण गोल्टीच कांदा थेट व्हिएतनामला निर्यात केला. ज्या ठिकाणी गोल्टी कांदा फुकटात देण्याची वेळ आली तिथेच आता २० किलो असा दर मिळाला आहे तो ही मध्यस्तीविना.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेंव्हा गोल्टी कांद्याला भाव मिळत नसल्याने मनमाडमधील तरुण व्यापारी फजल कच्छी व त्यांचे सहकारी नदीम शेख यांनी शेतकर्‍यांना एकत्र करून त्यांच्याकडील कांदा गोळा केला आणि दोन कंटेनर भरून व्हिएतनामला निर्यात केला. त्यामुळे या कांद्याला व्हिएतनामसह इतर देशांत चांगला भाव मिळाला अजून ८ ते १० कंटेनर पाठविण्यात येणार असल्याचे कच्छी यांनी सांगितले. व्यापार्‍यांच्या मनमानीत शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत असते मात्र शेतकर्‍यांनीच मार्केट हातामध्ये घेतल्यावर काय होऊ शकते हे मनमाडमध्ये समोर आले आहे. शेतकर्‍यांच्या ना प्रयोगाचे राज्यभर कौतूक होत आहे.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
Lemon

जे कांद्याबाबत घडले तेच लिंबूला नडले; वाचा काय म्हणतोय शेतकरी

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट