• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

‘या’ माजी पंतप्रधानांच्या वाढदिवसाला साजारा केला जातो ‘राष्ट्रीय शेतकरी दिवस’

Tushar BhambarebyTushar Bhambare
in बातम्या
December 24, 2021 | 9:09 am
indian-farmer

मुंबई : भारतात २३ डिसेंबरला देशभरात ‘राष्ट्रीय शेतकरी दिवस’ साजरा केला जातो. कृषीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात नेमका २३ डिसेंबरलाच शेतकरी दिवस का साजरा केला जातो, हे आपणास माहित आहे का? तर चला मग आज जाणून घेवूया….

भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा वाढदिवस (२३ डिसेंबर) राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती. त्यांच्या या योगदानासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००१ पासून चौधरी चरण सिंह यांच्या सन्मानार्थ दरवर्षी २३ डिसेंबर हा दिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

हे देखील वाचा :

bajari

काय सांगता, बाजरीचे विक्रमी एकरी ४३ क्विंटल उत्पादन

papaya

अवघ्या दोन एकर पपई लागवडीतून लाखोंचे उत्पन्न!

indian currency

इंजिनीअरची नोकरी सोडून गाय पाळायला सुरुवात केली, आता महिन्याला लाखो रुपयांची कमाई

manjiri nirgudkar rao

कॉर्पोरेट नोकरी सोडून महिला करतेेय शेती; कमाई लाखों रुपये

indian currency

ऑक्टोंबर महिन्यात या पिकांचे करा लागवडा; मिळव बंपर उत्पन्न

youtub

यूट्यूबवरुन शेती शिकत दोन तरुण शेतकर्‍यांनी घेतले लाखोंचे उत्पादन

चौधरी चरण सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. यादरम्यान चौधरी चरण सिंह यांनी अनेक महत्त्वाची कामे केली. त्यांनी तयार केलेला जमीनदारी उन्मुलन विधेयकराज्याच्या कल्याणकारी सिद्धांतावर आधारित होता. यामुळे उत्तर प्रदेशात एक जुलै १९५२ पासून जमीनदारीची प्रथा संपली. याचबरोबर, शेतकर्‍यांच्या हितासाठी त्यांनी लेखापद पद बनवले. त्यानंतर ते उपपंतप्रधान बनले आणि मग पंतप्रधानपदी विराजमान झाले. चौधरी चरण सिंह हे २८ जुलै १९७९ पासून १४ जानेवारी १९८० पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंह यांनी भरीव कामगिरी केली आहे. चरण सिंह यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना केली.

चौधरी चरण सिंहांवर होता गांधीजींचा प्रभाव

चौधरी चरण सिंह यांचा जन्म २३ डिसेंबर १९०२ रोजी उत्तर प्रदेशातील हापूडमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव चौधरी मीर सिंह होतं. चौधरी चरण सिंह लहान असतानाच त्यांचं कुटुंब जानी परिसरात स्थायिक झालं. त्यांनी आग्रा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं होतं. यानंतर गाझियाबादमध्ये काही काळ वकिली केली होती. महात्मा गांधींजींचा त्यांच्यावर प्रभाव होता.

  • थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?
  • सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर
  • रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?
  • नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा
  • मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन
Tags: chaudhary charan singhNational Farmers Dayचौधरी चरण सिंहराष्ट्रीय शेतकरी दिवस
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
pradhanmantri-pik-vima-yojana

केंद्राच्या योजनेचा राज्यातील ४१ लाख शेतकऱ्यांना फायदा, जाणून घ्या सविस्तर माहिती...

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट