• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

मानसिक तणावाखाली असलेल्या शेतकऱ्यांनो येथे मन मोकळे करा

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
September 1, 2022 | 3:21 pm
sad farmer

जळगाव : राज्य व केंद्र सरकार शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करत असतांना या समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे, आपणही समाजाचे देणं लागतो, या भावनेने जळगाव येथील भरारी फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. या संस्थेतर्फे गत दीड वर्षांपासून शेतकरी संवेदना अभियान राबविण्यात येत आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणजे संस्थेतर्फे शेतकर्‍यांसाठी मोफत समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

जळगाव येथे कार्यरत असणार्‍या शेतकरी समुपदेशन केंद्रात मानसिक तणवाखाली असलेल्या शेतकर्‍यांचे व व त्यांच्या कुटुंबांचे समपुदेशन करणे शासनाच्या सर्व योजनांची माहिती देणे व योजनेत बसत असलेल्या शेतकर्‍यांना योजनेचा लाभ मिळऊन देणे या सर्व शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी हेल्पलाईन (8329469192/9067304797) देखील सुरु करण्यात आली आहे.

शेतकरी आत्महत्यांमागे अनेक कारणे असतात. यातील सर्वात मोठे कारण म्हणजे, शेतकर्‍याने धरलेला अबोला. शेतकरी तणावात असतांना त्याचे दुख: तो कुणाशीही शेअर करत नाही, यामुळे त्याचे नैराश्‍च वाढतच जाते. यामुळे जर त्याने त्याबाबत कुणाशी तरी मन मोकळे केले तर त्या समस्येतून काहीतरी मार्ग निघू शकतो, यामुळे भरारी फाऊंडेशनचे शेतकरी समुपदेशन केंद्र मोठी भुमिका निभवू शकते, असे मत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केले. भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
cotton-kapus-market-rate

काय सांगता, महाराष्ट्रात या ठिकाणी कापसाला मिळाला १६ हजारांचा भाव

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट