• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना केंद्र सरकारचा दिलासा; असा होईल फायदा

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
October 18, 2022 | 2:10 pm
pik vima

नवी दिल्ली : खरिप हंगामात झालेल्या अतिवृष्टीतून कसेबसे सावरत नाही तोच परतीच्या पावसानेही मोठे नुकसान केले आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान भरपाई मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे नुकसान प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई दिली जाईल. राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत ग्रामपंचायती एक युनिट म्हणून राबविण्यात येणार आहेत.

अप्पर मुख्य सचिव कृषी डॉ. देवेश चतुर्वेदी यांनी सोमवारी जारी केलेल्या अध्यादेशात असे म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात बहुतांश खरीप पिके पिकण्याच्या अवस्थेत असतात आणि मका, बाजरी यासारख्या काही पिकांची काढणीही सुरू होते. अशा स्थितीत यावेळी अतिवृष्टीमुळे पिकांचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. अध्यादेशात म्हटले आहे की, प्रतिकूल हवामानामुळे बाधित झालेल्या ग्रामपंचायतीचे व पिकाच्या नुकसानीची माहिती जिल्ह्यातील महसूल व कृषी विभागाच्या प्रादेशिक स्तरावर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांकडून देण्यात यावी. तीन कामकाजाच्या दिवसांत, जिल्हा दंडाधिकारी किंवा उपकृषि संचालक कार्यालयाला लेखी स्वरूपात द्यावी.

माहिती मिळाल्यानंतर सात कामकाजाच्या दिवसांच्या आत, कृषी विभाग आणि विमा कंपन्यांच्या अधिकार्‍यांच्या पथकाने विमा कंपनीला आपत्तीग्रस्त ग्रामपंचायतीची लेखी माहिती द्यावी. जिल्हास्तरावर महसूल, कृषी विभाग आणि विमा कंपन्यांच्या अधिकार्‍यांनी गठित केलेले पथक आपत्तीच्या पंधरा दिवसांत संयुक्त सर्वेक्षण करून नुकसानीचे मूल्यांकन करेल आणि सर्वेक्षण अहवाल पुढील कार्यवाहीसाठी विमा कंपन्यांना उपलब्ध करून दिला जाईल.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
space farmer

भारतीय शेती थेट अंतराळाशी जोडणार; इस्रोचा मोदी सरकारला प्रस्ताव

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट