• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

राज्यातील ४२ लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांचे नुकसान कसे झाले? वाचा सविस्तर

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
October 19, 2022 | 5:16 pm
sad indian farmer 1

मुंबई : यंंदाच्या खरिप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उरली सुरली कसर परतीच्या पावसाने भरुन काढली आहे. गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी, ढगफुटी, पूर, शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आतापर्यंत ४२ ते ४५ लाख शेतकर्‍यांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. विमा भपाईसाठी ४१.६३ लाख शेतकर्‍यांनी विमा कंपन्याकडे दावे दाखल केले आहेत.

राज्यात जुलै-सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीला मोठा फटका बसला असून, पूर, अतिवृष्टीमुळे २३ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले. राज्य सरकारने यंदा शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या मदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार जिरायती पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६००, बागायतीसाठी २७ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी ३६ हजार याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येत आहे. त्यानुसार यापूर्वी अतिवृष्टी, पुराचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना आतापर्यंत चार हजार ६९१ कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.

एकीकडे शेतकर्‍यांना मदतीचे वाटप सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी कोसळलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात गेल्या आठ-पंधरा दिवसांत झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. उभी पिके नष्ट झाली आहेत. राज्यात सततच्या पावसाने शेतकर्‍यांची खरीप व रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून अडचणीतील शेतकर्‍यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी केली.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
pm kisan farmer 1

नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा करण्यास सुरुवात

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट