• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

सेंद्रिय शेती करणाऱ्यांना धरती मित्र पुरस्कार

मनीषा येरखेडेbyमनीषा येरखेडे
in बातम्या
March 22, 2022 | 11:14 am
dharati-mitra-award

पुणे : ऑरगॅनिक इंडिया या कंपनीतर्फे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (DFIFF)देशातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘धरती मित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  

ऑरगॅनिक इंडियाकडून रसायनमुक्त शेतीसोबतच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी कार्यरत शेतकऱ्यांना ‘धरती मित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. २०१७ सालापासून हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत.

धरती मित्र पुरस्काराच्या माध्यमातून देशभरात सेंद्रिय शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना आपलया उपक्रमांची माहिती सर्वत्र पोहचवण्यासाठी एक मोठी संधीही उपलब्ध होत असते.  २०१७ साली ‘धरती मित्र’ पुरस्कार मिळवणारे भारत भूषण त्यागी यांना  २०१९ साली भारत सरकारकडून पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 

देशभरात सेंद्रिय शेती क्षेत्रात नवनव्या संकल्पनांचा अविष्कार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल म्हणून धरती मित्र  पुरस्कार दिला जातो.

या पुरस्कारांच्या निमीत्ताने देशभरात सेंद्रिय शेतीच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी सक्रिय शेतकऱ्यांच्या यशोगाथा सर्वांसमोर येतील. यानिमित्त शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेती करण्याची आवड निर्माण होईल, असा विश्वास केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सल्लागार डॉ. अशोक यादव यांनी व्यक्त केला आहे.    

हे देखील वाचा :

  • थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?
  • सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर
  • रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?
  • नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा
  • मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन
Tags: Dharati Mitra AwardOrganic Farmingधरती मित्र पुरस्कारसेंद्रिय शेती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
seed processing

भरघोस उत्पादनासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया महत्वाचे का असते; जाणून घेण्यासाठी वाचा…

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट