• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

२१ लाख बनावट शेतकर्‍यांना दणका

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
November 15, 2022 | 5:08 pm
Success farmer

पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत केंद्र सरकारकडून सहा हजाराची रक्कम लाभार्थी शेतकर्‍यांच्या थेट बँक खात्यात प्रती २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाते. सुरुवातीला यात सरसकट अनुदान दिले जात होते. मात्र त्यानंतर केंद्र सरकारने त्यात बदल करून शेती नावावर असलेले मात्र, प्राप्तिकर भरणारे, सरकारी कर्मचारी व अधिकारी, मोठे शेतकरी अशांना हे अनुदान मिळणार नाही, असे स्पष्ट केले गेले. त्यानुसार या सर्व शेतकर्‍यांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे.

ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सर्वच शेतकर्‍यांना अनेकदा मुदतवाढ दिली. मात्र, पात्र नसल्याने लाखो शेतकर्‍यांनी अद्याप ई-केवायसी केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील सुमारे २१ लाख २ हजार ९०८ शेतकर्‍यांचे ई-केवायसी झालेले नाही. याचा अर्थ असा की आतापर्यंत २१ लाखांपेक्षा जास्त जणांनी पात्र नसतांनाही याचा लाभ घेतला आहे. ई-केवायसी पूर्ण न केलेल्यांमध्ये सरकारी अधिकारी, कर्मचारी, वकील, डॉक्टर, प्राप्तीकर भरणारे आहेत.

जिल्हानिहाय ई-केवायसी पूर्ण न केलेले शेतकरी
रायगड – १३,२०९
वाशिम – १९,६३७
भंडारा – २८,७९२
गडचिरोली – २१,४२०
सातारा – ६४,२०६
गोंदिया – ३५,७३०
नाशिक – ६५,९२९
चंद्रपूर – ४२,३१८
लातूर – ४८,८८१
उस्मानाबाद – ४४,४०६
जळगाव – ७३,०३९
हिंगोली – ३३,३६७
वर्धा – २६,५७७
नगर – १,१३,३६३
नंदुरबार – २२,०४४
परभणी – ५९,६३८
नांदेड – ८६,४०५
कोल्हापूर – ९४,७१६
औरंगाबाद – ७९,०५१
सिंधुदुर्ग – २९,७३८
अमरावती – ६५,२२०
बुलढाणा – ७९,०३२
पुणे – १,०५,३८८
रत्नागिरी – ३८,९१९
धुळे – ४२,०८७
यवतमाळ – ७४,८८०
जालना – ८०,३७७
अकोला – ५२,६०६
पालघर – २७,१५३
सांगली – १,१७,१५८
नागपूर – ५१,४२७
सोलापूर १,७३,४४७
बीड – १,४०,५५०
ठाणे – ५२,१९८

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
farmer

नुकसान ३७ लाख शेतकर्‍यांचे, भरपाई केवळ ३ लाख शेतकर्‍यांना!

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट