• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

कृषी विभागाच्या धोरणामुळेच बियाण्यांचा काळाबाजार! जाणून घ्या काय आहे कारण

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
May 17, 2022 | 12:13 pm
Seeds

जळगाव : कापसावरील गुलाबी बोंडअळीचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी किमान जमीनीत मुरण्याइतका पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी हंगाम सुरु झाल्यावरच बियाणांच्या विक्री करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. मात्र कृषी विभागाच्या या धोरणामुळे बियाण्यांचा काळाबाजार होण्याची दाट शक्यता आहे.

कापसाची लागवड लवकर झाली तर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो हे यापूर्वीच सिध्द झाले आहे. त्यामुळे लवकर बियाणे उपलब्ध करुन न देण्याच्या भुमिकेवर कृषी विभाग ठाम आहे. हंगामाच्या अगोदरच बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकरी त्याची लागवड करतात. म्हणून बियाणे पुरविण्याचा एक कालावधी ठरविण्यात आला आहे. ज्या ठिकाणी बियाणांची उत्पादकता होते तेथून वितरकांपर्यंत १ ते १० मे दरम्यान बियाणे पुरविले जाणार आहे. तर वितरकांकडून १५ मे पासून किरकोळ विक्रत्यांना पुरविले जाणार आहे तर किरकोळ विक्रत्यांकडून शेतकर्‍यांना १ जून नंतर विक्री केले जाणार आहे, असे कृषी विभागाचे नियोजन आहे.

मात्र ज्या शेतकर्‍यांकडे पाणी आहे किंवा बागायती भागात काहीही झाले तरी शेतकरी लवकरच कापसाची लागवड करतात. जर वेळेवर कापूस बियाणे मिळाले नाहीतर इतर मार्गाने बियाणे मिळवण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे कापसाच्या बियाणामध्ये काळाबाजार होण्याची शक्यता आहे. एकंदरीत शेतकर्‍यांमध्ये कमालीचे गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
onion 1

शेतकर्‍याने फुकटात वाटला कांदा.. कारण जाणून घेतल्यानंतर तुमच्या डोळ्यात येईल पाणी

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट