• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

भारतातील मान्सून संपूर्ण जगासाठी आहे महत्त्वाचा; जाणून घ्या सविस्तर

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in हवामान
June 18, 2022 | 4:53 pm
monsoon 1

पुणे : शेतकरी मान्सूनकडे (Monsoon) डोळे लावून असतात. कारण मान्सूनवरच पिकंपाणी अवलंबून असते. मान्सून वेळेवर आला आणि नियमित बरसला तर शेतकर्‍यांना फायदा होतो. मान्सूनवर केवळ शेतकरीच नव्हे तर अनेक क्षेत्रांचे गणित अवलंबून असते. मान्सूनवर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. याही पलिकडे जावून भारतातील मान्सून केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी महत्वाचा असतो.

मान्सूनचा पाऊस चांगला बरसला तर खरीप हंगामात चांगले उत्पादन होतेच शिवाय याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना देखील होतो. कारण जर पाऊस चांगला झाला असेल तर जलाशयांमध्ये व जमीनीखालील पाण्याची पातळी वाढते. यामुळे मान्सूनवर कृषि साखळी व अर्थव्यवस्थेचे गणित फिरत असते. यंदा चिंतेचे कारण म्हणजे, १५ जूनपर्यंत अत्यंत कमी पाऊस झालेला आहे. याचा विपरित परिणात खरीपाच्या उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे. खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात थोडीशी घट झाली तरी सरकारला निर्यात निर्बंध लादण्यास भाग पाडू शकते. यामुळे जागतिक अन्नधान्याची साखळी विस्कळीत होईल.

भारतातील खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या धानाच्या उत्पादनावर कोणताही विपरीत परिणाम झाल्यास देशातील अन्नपुरवठा आणि महागाईची परिस्थिती आणखी वाढेल. जर भारतातील खरीप पिकांचे उत्पादन कमी असेल, विशेषतः धानाचे, तर जागतिक अन्नधान्याच्या किमती आणखी वाढू शकतात. तांदूळ आणि गव्हाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की गव्हाच्या किमती सर्वकालीन उच्चांकावर आहेत, परंतु तांदळाच्या किमती फारश्या वाढलेल्या नाहीत. परंतू तांदळाच्या किमती वाढल्याने जागतिक अन्नधान्याच्या किमतींसाठी आणखी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते.

यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता लक्षात घेता. रब्बी हंगामातील कृषी उत्पादन, विशेषतः गव्हाचे उत्पादन भारतात लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे. १६ फेब्रुवारी २०२१-२२ रोजी कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या दुसर्‍या आगाऊ अंदाजानुसार, देशात गव्हाचे उत्पादन १११.३ दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. १९ मे रोजी जारी करण्यात आलेल्या तिसर्‍या आगाऊ अंदाजानुसार, हा अंदाज १०६.४ दशलक्ष टन इतका कमी करण्यात आला आहे. युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरच्या २५ मे च्या अहवालात २०२१-२२ मध्ये भारताचे गव्हाचे उत्पादन ११० दशलक्ष टनांच्या अंदाजापेक्षा फक्त ९९ दशलक्ष टन राहण्याची अपेक्षा आहे.

Tags: Monsoonमान्सून
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
farmer-

शेतमाला व्यतिरिक्त 'या' गावातील शेतकरी दरवर्षी कमावतात एक ते दीड लाख रुपये

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट