• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

हजारो हेक्टरवरील रब्बी पिके धोक्यात

मनीषा येरखेडेbyमनीषा येरखेडे
in बातम्या
March 21, 2022 | 1:21 pm
farmer-tesion

जळगाव : सिंचनासाठी वीजपुरवठा सुरळीत नाही, तसेच महावितरणकडून शेतकऱ्याची वीज कापली जात असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेक तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. पीकसुद्धा काही दिवसांत काढणीला येईल. पण याच संधीचा फायदा घेत वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना दुसरा हप्ता भरण्यासाठी तगादा लावला आहे व शेतकऱ्यांची वीज तोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

हातातोंडाशी आलेला घास जाणार तर नाही, अशी भीती शेतकऱ्यांमधे निर्माण झाली आहे. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पीक वाळू नये म्हणून शेतकरी वीज वितरण कार्यालयात विनवणी करताना दिसत आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, बोंड अळी, वाघाची दहशत या दुष्टचक्रात पोशिंदा अडकला आहे. 

या वर्षी खरिपाची पिके समाधानकारक दिसत होती. पण अती पावसामुळे व परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिराऊन गेला आहे. खरिपाच्या हंगामात झालेली तूट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले लक्ष रब्बी हंगामाकडे केंद्रित केले आहे. मात्र याही ठिकाणी त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा करावा व वीज कापू नये, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. 

हे देखील वाचा :

  • थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?
  • सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर
  • रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?
  • नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा
  • मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन
Tags: Rabi Cropरब्बी पिके
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
fertilizers

युरिया टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर...

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट