हिंगोली : पिकांवरील रोगांना कारणीभूत असलेल्या बर्याच सूक्ष्मजिवांचा प्रसार बियाण्याद्वारे होत असतो. हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. बीजप्रक्रिया...
Read moreनांदेड : पर्यावरणाची हानी कमी करून नत्राची कार्यक्षमता वाढवण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे नॅनो युरिया होय. नॅनो युरिया हा वापरण्यास सोपा...
Read moreनवी दिल्ली : भारतीय अन्न आणि कृषी परिषद (ICFA) यांच्यावतीने 9 ते 11 नोव्हेंबर 2022 दरम्यान नवी दिल्ली येथे देशातील...
Read moreमुंबई : पीएम किसान योजनेचा १२ हप्ता वितरित झाल्यानंतर शेतकरी १३व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसान सन्मान निधी...
Read moreपुणे : भारतातील शेतकरी त्यांच्या शेतात नवनवे प्रयोग करुन विक्रमी उत्पादन घेण्यात अग्रेसर असतात. फळांचे उत्पादन घेतांना शेतकर्यांनी काही बाबींकडे...
Read moreपुणे : प्रदूषणाच्या युगात सेंद्रिय भाजीपाला मिळणे कठीण होत चालले आहे. यामुळे ज्यांची बाल्कनी किंवा मोठे अंगण आहे त्यांना घरची...
Read moreनाशिक : शेतकर्यांनी भाजीपाला पिकांच्या मानकांचा योग्य वापर तसेच निर्यातीसाठी लागणार्या सर्व बाबी अंमलात आणून भाजीपाला पिकवला तर निर्यातीसाठी खूप...
Read moreनवी दिल्ली : कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या कापूस बियाणांचा पुरवठा ही काळाची गरज आहे. त्यासाठी संबंधित मंत्रालयांकडून युद्धपातळीवर काही...
Read moreजळगाव : कृषी विस्ताराच्या कार्यात गेल्या सहा वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणार्या अॅग्रोवर्ल्डतर्फे शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे...
Read moreनगर : मोहरी हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक असून ते कमी खर्चात जास्त फायद्याचे आहे. महाराष्ट्रात गहू, हरभरा, यांसारख्या...
Read more© 2022. Website Design Tech Drift Solutions.
© 2022. Website Design Tech Drift Solutions.