बातम्या

अतिवृष्टीबाधित शेतकर्‍यांना मदत मिळण्यात ही आहे मोठी अडचण

नागपूर : अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य शासनाने नियम शिथिल करून शेतकर्‍यांना मदत जाहीर केली....

Read more

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार घेणार मोठा निर्णय

मुंबई : राज्य व केंद सरकारतर्फे विविध योजना राबवूनही राज्यात शेतकरी आत्महत्यांचे दृष्टचक्र थांबायचे नाव घेत नाहीए. याकरीता शेतकरी आत्महत्या...

Read more

खतांसदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : मोदी सरकारने आज फॉस्फरस खत आणि पोटॅश खतांवरील नवीन पोषण-आधारित दरांना मंजुरी दिली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३...

Read more

शेततळ्यातील मत्स्यपालनातून लाखों रुपये कमवायचेय? मग हे वाचाच

सातारा : अनेक शेतकरी आता शेततळ्यांमध्ये मत्स्यपालनचा प्रयोग करु लागले आहेत. मत्स्यपालन करतांना त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्यासाठी आवश्यक असलेल्या...

Read more

कीटकनाशके खरेदी करतांना व वापरतांना अशी घ्या काळजी, अन्यथा होईल मोठे नुकसान

औरंगाबाद : शेती करतांना कीटकनाशकांची फवारणी हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. मात्र कीटकनाशकांची खरेदी किंवा फवारणी करतांना शेतकर्‍यांकडून काही चुका...

Read more

शेतकर्‍यांनीच सावरली देशाची अर्थव्यवस्था… हा घ्या पुरावा

नवी दिल्ली : अपेडाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत निर्यात केलेल्या कृषी उत्पादनांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात म्हटले आहे की...

Read more

आणेवारी ५० पैशांपेक्षा अधिक दाखविल्याने शेतकरी का आहेत नाराज? समजून घ्या आणेवारीचे महत्त्व

पुणे : सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीत व पावसाच्या संततधारेमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हातातोंडाशी...

Read more

संकटांची मालिका संपेना…वटवाघळांनी खाल्ले ७ लाख रुपयांची द्राक्ष

सांगली : शेतकर्‍यांपुढील संकटांची मालिका संपयाचे नाव घेत नाहीए. अतिवृष्टीतून वाचवलेली द्राक्ष बाजारात विक्रीसाठी तयार असतांना वटवाघळांच्या एका झुंडीने केलेल्या...

Read more

शेतकरी आणि जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम करणार्‍या या तणनाशकावर बंदी

नवी दिल्ली : मोठ्या प्रमाणावर तणनाशक म्हणून वापरल्या जाणार्‍या ग्लायफोसेट या रसायनाच्या थेट वापरावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्याचा...

Read more

पीक विम्यासाठी आंदोलक आक्रमक; या जिल्ह्यात एसटी बस फोडल्या

उस्मानाबाद : पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतीचं आणि पीकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकर्‍यांना पीक विमा तातडीने मिळावा या मागणीसाठी ठाकरे...

Read more
Page 4 of 87 1 3 4 5 87

ताज्या बातम्या